Month: March 2021
-
घट्ट आणि टाईट कपडे घालताय तर आताचं सावध व्हा.. अन्यथा हे परिणाम होऊन आपण कधीच आई वडील बनू शकणार नाही…घट्ट कपड्यांचे परिणाम
जुन्या काळाच्या चित्नपटातल्या नायिका बघताना त्यांचे कपडे हा विषय मला कुतूहलाचा वाटायचा. स्किन फिट कपडे घालून नृत्य करणा-या या नायिकांना बघून वाटायचं की एवढे घट्ट कपडे त्यांच्या अंगावर कसे बरं चढत असतील. बहुधा अंगावरच शिवले असावेत का? असं वाटायचं. पण हे कुतूहल अजूनही शमलं नाही. कारण काळ बदलला, फॅशन बदलली तरी घट्ट कपड्यांची हौस आजही…
-
जर आपले सुद्धा हात-पाय थरथरत असतील किंवा सुन्न पडत असतील…तर त्वरित सावध व्हा अन्यथा अनेक गंभीर परिणामांना तोंड द्याल
हात पाय आणि शरीर थरथरने एक गंभीर समस्या आहे. याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. अनेकांना वाटते होतं असे त्यात काय? पण हा समज चुकीचा आहे. जर तुमचे हात किंवा पाय परत परत थरथरत असतील तर हे नसांमध्ये काहीतरी समस्या असल्याचे लक्षण असते. जर नेहमी नाही पण कधी कधी तुमच्या शरीराला थरथर किंवा कंप जाणवणं…
-
झोपेच्या आधी ठेवा उशीखाली एक लिंबू होतील हे आश्चर्यकारक असे फायदे…आपली अनेक रोगांपासून होऊ शकते सुटका
लिंबूमध्ये व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते. यामध्ये व्हिटॅमिन बी, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, प्रथिने आणि कर्बोदकांमधे पोषक तत्त्वे देखील मोठ्या प्रमाणात असतात. या गुणांमुळे बरेच लोक लिंबाचे सेवन करतात. परंतु आपणास हे माहित आहे की रात्री झोपण्यापूर्वी उशी खाली लिंबू ठेवल्याने त्याचे देखील बरेच फायदे आहेत. श्यक्यतो लिंबू जवळ घेऊन झोपणे याचा सबंध अंधश्रद्धा किंवा फसव्यागिरीशी संबंधित…
-
आपण पण उन्हाळ्यात करत आहेत अंड्याचे सेवन…तर त्वरित सावध अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात
खाण्या-पिण्याबाबत अनेकांचे काही समज-गैरसमज असतात. काही लोकं तर त्यांच्या मूडनुसार काहिही खातात. एखाद्याने एखादी गोष्ट खावी सांगितली की खाण्यास सुरूवात करतात आणि नको सांगितली की खाणे बंद करून टाकतात.त्यामागची शास्त्रीय कारणं जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. ऋतूनुसार आहारात बदल केला जातो. त्यामुळे कधी कधी काही पदार्थ काही विशिष्ट ऋतूंमध्ये न खाण्याचा सल्ला दिला जातो.उन्हाळा सुरू…
-
आपण रोज पिणारे दूध हे शुद्ध आहे की भेसळ युक्त?…तर मग आपण या एका घरगुती उपायाने ओळखू शकता आपले दूध किती भेसळ युक्त आहे
आपल्याला माहित असेलच की आजच्या काळामध्ये खाण्या-पिण्याच्या पदार्थांमध्ये भेसळ असणे, हे नित्याचेच झाले आहे. पण ही भेसळ इतकी बेमालूम रित्या केली जात असते, की कोणता पदार्थ अगदी खात्रीशीरपणे शुद्ध असेल, आणि कोणता पदार्थ भेसळयुक्त असेल, हे सांगता येणे फार कठीणच आहे. लहान मुलांपासून वयस्क मंडळींपर्यंत सर्वाच्याच आरोग्यासाठी उत्तम असा एक पदार्थ म्हणजे दुध. पण आजच्या…
-
काय आपले सुद्धा ओठ काळे पडले आहेत…तर आजच करा हा उपाय…आपले ओठ काही दिवसांतच होतील गुलाबीपान…पण या गोष्टी पासून रहा दूर
आपण आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी बऱ्याच गोष्टी करत असतो आणि आपल्याला माहित आहे की आपल्या चेहऱ्याचा महत्त्वाचा आणि आकर्षक भाग म्हणजे आपले ओठ. सुंदर ओठांसाठी आपल्याला काही चांगल्या सवयी असायला हव्यात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजिबात अजिबात धुम्रपान करू नये. दुसरं म्हणजे कमी कॉफी प्यावी. घरातून बाहेर पडताना चांगल्या दर्जाचं SPF लिप बाम वापरणं अत्यंत गरजेचं आहे.…
-
आपण पण करता तुपाचे सेवन…तर प्रथम या गोष्टी जाणून घ्या…मगच करा तुपाचे सेवन तरच होतील आपल्याला असंख्य असे फायदे
आपल्याला माहित आहे की तुपाला भारतीय खाद्यसंस्कृतीत अगदी मानाचं स्थान आहे. अनेक खाद्यपदार्थांना तुपामुळे एक विशिष्ट स्वाद आणि सुगंध येतो. गरमागरम पुरणपोळी, मुग डाळ खिचडी, शिरा असे अनेक पदार्थ तुपाशिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत. स्वयंपाकासोबत अनेक धार्मिक विधींमध्येदेखील तुपाचा वापर मोठ्या प्रमाणत केला जातो. या शिवाय घरात मंगल प्रसंगी देवाजवळ तुपाचा दिवा लावण्यात येतो. सण-समारंभ,…
-
जाणून घ्या दिवसभरात किती जेवण केले पाहिजे ….नाहीतर मिळू शकते अनेक रोगांना निमंत्रण
जेव्हा आपण घरी जेवण करतो तेव्हा आई आपल्याला एक-दोन चपात्या नेहमी जास्तच खायला देते .कारण भारतीय जेवण हे चपाती शिवाय अपूर्ण आहे आणि या चपातीमध्ये बरीच शक्ती देखील असते. चपातीची चव इतकी चांगली असते की भाजी कोणतीही असली तरी आपण चपाती आवडीने खातो. पण जेव्हा लहान मुले भाजीसोबत चपाती खात नाहीत तेव्हा त्यांना दूध-चपाती, दही-चपाती…
-
कांद्याच्या सालीचे असेही फायदे…आपल्या आरोग्यसाठी आणि सौंदर्यासाठी या प्रकारे होऊ शकतो कांद्याच्या सालीचा फायदा
कांद्याचे काय फायदे आहेत हे जवळपास सर्वांनाच माहीत असावेत. पण कांदा कापल्यानंतर जी साल आपण कचऱ्यामध्ये टाकून देतो त्याचे फायदे अनेकांना हे माहीत नाहीत. कांद्याच्या सालीचेही अनेक फायदे आहेत. अनेक समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला काद्यांची साल उपयोगी पडू शकते. चला जाणून घेऊया कांद्याच्या सालीचे फायदे. कांद्याच्या सालीचे फायदे:- कांद्याची साल रात्रभर पाण्यात भिजवून ते पाणी…
-
बॉलीवूडमध्ये गाजलेल्या या खलनायकांची मुले करत आहेत आज अशा प्रकारची कामे…जाणून आपल्याला सुद्धा
बॉलीवूड चित्रपटांबद्दल आपण जेव्हा केव्हा बोलतो तेव्हा केवळ अभिनेता-अभिनेत्री यांचीच स्तुती करतो, पण त्या चित्रपटात जो हिरो असतो त्याला हिरो बनवण्यात त्या चित्रपटातील खलनायकांचा देखील तेवढाच हात असतो. एक प्रकारे, नायकांपेक्षा खलनायकाला जास्त महत्त्व आहे. खलनायक जितका सामर्थ्यवान असेल तितकाच नायक, हिरो देखील तितकाच सामर्थ्यवान असतो. तसेच नायकाआधी खलनायकाला कास्ट केले जाते यावरून आपल्याला लक्षात…